जेव्हा तुम्ही खरे बोलत असता तेव्हा
ते सिध्द करायला कशाची गरज नसते
कारण खोटे बोलतानाचं कारणांचा आधार घ्यावा लागतो
गेलेल्या बद्दल कधीचं जास्त विचार करु नये ...
कारण त्याने फक्त दुखः होते
येणार आहे त्याचा ही
जास्त विचार करु नये.... कारण त्यामुळे चिंता होते
... ...
आहे तो क्षण आनंदाने घालवा......... कारण
त्याने खरे जीवन जगता येते
जीवनातला प्रत्येक अनुभव आयुष्याला
अधिक चांगले घडवतो
प्रत्येक येणारी
समस्या ही आपणाला रोखायचा प्रयत्न करते
हे आपल्यावर असते तिथेचं थांबायचे का मार्ग शोधून पुढे जायचे
नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा
जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही
पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात
जमलंचं तर विचार करा
ते सिध्द करायला कशाची गरज नसते
कारण खोटे बोलतानाचं कारणांचा आधार घ्यावा लागतो
गेलेल्या बद्दल कधीचं जास्त विचार करु नये ...
कारण त्याने फक्त दुखः होते
येणार आहे त्याचा ही
जास्त विचार करु नये.... कारण त्यामुळे चिंता होते
... ...
आहे तो क्षण आनंदाने घालवा......... कारण
त्याने खरे जीवन जगता येते
जीवनातला प्रत्येक अनुभव आयुष्याला
अधिक चांगले घडवतो
प्रत्येक येणारी
समस्या ही आपणाला रोखायचा प्रयत्न करते
हे आपल्यावर असते तिथेचं थांबायचे का मार्ग शोधून पुढे जायचे
नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा
जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही
पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात
जमलंचं तर विचार करा
No comments:
Post a Comment