Thursday, 11 October 2012


माणसावर जेवढ प्रेम
कराव तेवढीच माणसं
दूर जातात ?
फुलांना जास्त कवटाळल्यावर
पाकळ्याहि गळुन
पडतात
ज्याला मनापासुन
आपलं मानल तिच
आपल्याला विसरून
जातात
फुले गळु लागली की फुलपाखरेदेखील सोडून जातात
आपन जे मागितले तेच मिळत नाही बहूतेक आशेवर
जगणं यालाच
" खरं जगण " म्हणतात..

No comments:

Post a Comment